युवा मेलघाट न्यूज नेटवर्क | धारणी दि. 24 मई
शांतता आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी धारणी पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गांवर रूट मार्च काढला.
या रूट मार्चचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी माधवराव गरुड़ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढवणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा उद्देश.









